रेल्वेच्या गलथान कारभाराचा आणि नियोजन शुण्यतेचा प्रवाश्यांना फटका.
दरवर्षी प्रमाणे यंदा देखील तुळजापूरला जाण्यासाठी कर्नाटकातून लाखो भाविक काल सोलापुरात दाखल झाले, तेथून ते पायी तुळजापूर गाठतात.
पण नेहमीप्रमाणेच या वर्षीदेखील विशेष सोय केली नाही कि जड डबे लावले नाहीत.
प्रवाश्यांना जीव धोक्यात घालून गाडीच्या टपावर बसून नाईलाजास्तव प्रवास करावा लागत आहे. वाडी, गुलबर्गा, विजापूर, हुबळी येथून येणाऱ्या गाड्या खचाखच भरून येत आहेत.
पण...
more... मध्य रेल्वेने सोलापूर विभागाने दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद आणि हुबळी विभागाला पत्राद्वारे जड डबे जोडण्यासाठी कळवले होते, मात्र त्याची दाखल कोणीच घेतली नाही आणि एका प्रवाश्याला त्याचा प्राण गमवावा लागला.